भाजप उमेदवार अवताडे व राष्ट्रवादीचे भालके यांनी उमेदवारीवर अपेक्षा, अधिकाऱ्यांनी हरकत अर्ज फेटाळून दोन्ही उमेदवारी अर्ज मंजूर


पंढरपूर/प्रतिनिधी:

पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक किती भारतीय जनता पार्टीचे उमेदवार समाधान आवताडे व विकास आघाडीतील राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या दोन्ही कारखान्यातील आरआरसीची रक्कम थकीत असल्यामुळे उमेदवारी नामंजूर करावा, अशा प्रकारचा अर्ज अपक्ष उमेदवार माऊली हळणवर यांनी निवडणूक आयोगाकडे केली. मात्र निवडणूक अधिकारी गजानन गुरव यांनी समाधान आवताडे भगीरथ भालके यांच्या उमेदवारीवर घेतलेला अपेक्षा फेटाळून लावला आहे.

विठ्ठल व दामाजी सहकारी कारखाना ७७ कोटी रुपयांची आरआरसी थकीत ...

पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीची चांगली रंगात आली आहे. विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके आणि भाजपचे उमेदवार समाधान आवताडे अध्यक्ष आहेत. त्यामुळे  दोन्ही कारखान्यांवर शेतकऱ्यांची ७७ कोटी रुपयांची आरआरसीची थकीत आहेत. यामुळे दोन्ही उमेदवाऱ्यांची उमेदवार नामंजूर करावी असाही मागणी हळणवर यांनी केली. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याबाबतचा निर्णय राखून ठेवला आहे. यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांचे अर्ज मंजूर केले. 

उच्च न्यायालयात धाव घेणार...

भगिरथ भारत भालके व समाधान महादेव आवताडे यांच्या उमेदवारी अर्जावर हरकती घेण्यात आल्या होत्या निवडणूक निर्णय अधिकारी गुरव हरकती फेटाळून अर्ज वैध ठरविण्यात आले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुशिल बेल्हेकर, स्वप्निल रावडे उपस्थित होते. मात्र भगीरथ भालके व समाधान अवताडे यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत फेटाळल्या नंतर याबाबत उच्च न्यायालयात माऊली हळणवर, सचिन पाटील यांनी धाव घेणार आहेत. अशी माहिती माऊली हळणवर यांनी दिली.

Post a Comment

0 Comments