“दिल्लीतील काही भाजप नेत्यांनाच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून नको होते. त्यांना ‘मी’ पणाचा जो गर्व चढला होता याशिवाय दिल्लीतील नेतृत्वाचीही स्वप्नं पडत होती. याच कारणाने दिल्लीतील नेत्यांनी त्यांचा काटा काढला.”
“संघ आणि भाजपमध्ये मी पणाची भाषा चालत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी थेट ‘मी’ पणाची भाषा सुरू केली होती. जी भाषा दिल्लीतील काही नेत्यांना रूचली नाही,” असं विधानही विनायक राऊत यांनी केलंय.
“भाजपमधील देवेंद्र फडणवीस पुरस्कृत टवाळखोरांची विकृतबुद्धी महाराष्ट्र आणि राज्य सरकारची बदनामी करतंय. सत्ता हातातून गेल्याने ते असे विकृत चाळे करत असल्याचा,” आरोपही राऊत यांनी केलाय.
0 Comments