"कॉंग्रेस पूर्णपणे कोसळतेय; तिथे कुणीही माय-बाप उरला नाहीये" - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल


बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगलं यश न मिळाल्याने त्यांच्यावर अनेक टीका करण्यात येतायत. एका कार्यक्रमात बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले, सध्या काँग्रेसचा कुणीही माय-बाप उरला नाहीये. त्यामुळे काँग्रेस देशाला भविष्य देऊ शकत नाही.”

(Advertise)

केजरीवाल पुढे म्हणाले, “सध्याच्या स्थितीत कॉंग्रेस पूर्णपणे कोसळतंय. जनतेने काँग्रेस किंवा भाजप यापैकी कुणालाही मत दिलं तरी सरकार भाजपचंच बनतं. कारण काँग्रेसचे आमदार नंतर वेगळे होऊन भाजपमध्ये जातात.”
(Advertise)

दरम्यान आम आदमी पार्टीविषयी बोलताना केजरीवाल म्हणाले, “आमची भूमिका कशी असेल हे वेळच ठरवेल. आप एक छोटा पक्ष असून आमचा फारसा विस्तार नाहीये. मात्र देशातील लोक नक्कीच पर्याय देतील याची मला आशा आहे.”

Post a Comment

0 Comments